भाजपला अतिआत्मविश्वास नडला, अयोध्येतील पराभवावर राम दल ट्रस्टचे अध्यक्ष कल्की राम यांचे टीकास्त्र
अयोध्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याबद्दल संत आणि स्थानिक लोकांमध्ये नाराजी पसरली आहे.
अयोध्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याबद्दल संत आणि स्थानिक लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. भाजप उमेदवार लल्लू सिंह यांच्या पराभवावर राम दल ट्रस्टचे अध्यक्ष कल्की राम यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. "भाजपचा उमेदवार अतिआत्मविश्वासामुळे पराभूत झाला. त्यांचे 'जनसंपर्क अभियान' कमकुवत होते. याउलट समाजवादी पक्षाचा प्रचार जोरदार होता. पंतप्रधान मोदींच्या नावावर आपण विजयी होऊ, असे त्यांना वाटत होते. त्यांनी दारात जायला हवे होते. असे त्यांनी म्हटले आहे
पाहा पोस्ट -
VIDEO | There has been a furore among Saints and the local people about the BJP losing the Lok Sabha Election from Faizabad (Ayodhya). Here's what Kalki Ram, President, Rama Dal Trust said on the loss of BJP candidate Lallu Singh.
"BJP candidate lost due to over-confidence. His… pic.twitter.com/ttexGjqwyY
— Press Trust of India (@PTI_News) June 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2024 12:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

