Delhi IAS Coaching Center Tragedy: आयएएस कोचिंग दुर्घटनेनंतर दिल्लीत विद्यार्थ्यांनी काढली कँडल मार्च; सरकारकडे केली 'ही' मागणी
आज ओल्ड राजिंदर नगरमध्ये विद्यार्थ्यांनी कँडल मार्च हा काढण्यात आला. यावेळी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या घरातल्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी देखील करण्यात आली.
जुने राजेंद्रनगर (Old Rajinder Nagar) येथील राव आयएएस कोचिंग सेंटर (Rau's IAS Study Circle) च्या तळघरात (Basement) पाणी साचले. पाण्याने भरलेल्या तळघरात बुडून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर आज ओल्ड राजिंदर नगरमध्ये विद्यार्थ्यांनी कँडल मार्च हा काढण्यात आला. यावेळी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या घरातल्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी देखील करण्यात आली.
पाहा पोस्ट -
#WATCH | Delhi: Students hold a candle march in Old Rajinder Nagar where 3 UPSC aspirants lost their lives after the flooding in the coaching institute basement. pic.twitter.com/LGUsJB21oQ
— ANI (@ANI) August 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2024 08:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

