भारत- पाकिस्तान मधील स्थिती चिघळत असताना आज 9 मे दिवशी सकाळी चंदिगड मध्ये एअर सायरन वाजत आहेत. हवाई दलाच्या तळावरून संभाव्य हल्ल्याचा इशारा मिळाला आहे. नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बाल्कनी मध्ये कोणीही उभं न राहण्याच्या सूचना आहेत. 8-9 मे च्या रात्री पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या हल्ल्याने प्रत्युत्तर दिले आहे. सुमारे 50 क्षेपणास्त्र भारताकडून पाडण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे. India Pakistan Tensions: भारत पाकिस्तान तणाव अधिकच वाढला; Amritsar DPRO कडून नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन.
चंदिगड मध्ये सायरन वाजण्यास सुरूवात
#WATCH | Air siren sounded in Chandigarh as part of a precautionary measure to remind citizens to remain alert pic.twitter.com/IOl2RRqW0G
— ANI (@ANI) May 9, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)