रेल्वे आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी IIT मद्रास येथे 5G नेटवर्कचा वापर करून यशस्वीपणे व्हिडिओ कॉल केला. संपूर्ण नेटवर्क भारतात डिझाइन आणि विकसित केले गेले आहे. "आत्मनिर्भर 5G ने IIT मद्रास येथे 5G कॉलची यशस्वी चाचणी केली. संपूर्ण नेटवर्कची रचना आणि विकास भारतात करण्यात आला आहे," असे वैष्णव यांनी ट्विट केले.
Tweet
Aatmanirbhar 5G 🇮🇳
Successfully tested 5G call at IIT Madras. Entire end to end network is designed and developed in India. pic.twitter.com/FGdzkD4LN0
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) May 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)