Close
Advertisement
 
मंगळवार, मार्च 04, 2025
ताज्या बातम्या
10 minutes ago

Water Level: लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट, मांजरा धरणात केवळ 25 टक्केच पाणीसाठा

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 23, 2023 05:19 PM IST
A+
A-

लातूर शहरासह केज, धारूर, अंबाजोगाई, कळंब आदी प्रमुख गावांना पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण अर्धा पावसाळा संपला तरी रिकामेच आहे. सध्या मांजरा धरणात केवळ 25 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS