IND vs AUS 3rd Test: भारताचा डाव केवळ 109 धावांवर आटोपला, कुहमन आणि लायनची उल्लेखनीय कामगिरी
रोहित शर्मा (12), रवींद्र जडेजा (4) आणि श्रेयस अय्यर (0) आक्रमक पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत बाद झाले. विराट कोहली (52 चेंडूत 22 धावा) लयीत दिसत होता पण सत्राच्या शेवटच्या क्षणी टॉड मर्फीने त्याला एलबीडब्ल्यू केले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया आपल्याच जाळ्यात अडकली. भारताचा डाव केवळ 109 धावांवर आटोपला आहे. भारताला केवळ 33.2 षटकांचा सामना करता आला. भारताचा एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकला नाही. विराट कोहलीने सर्वाधिक 22 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कुहमनने पाच बळी घेतले. लायनलाही तीन विकेट घेण्यात यश आले. रोहित शर्मा (12), रवींद्र जडेजा (4) आणि श्रेयस अय्यर (0) आक्रमक पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत बाद झाले. विराट कोहली (52 चेंडूत 22 धावा) लयीत दिसत होता पण सत्राच्या शेवटच्या क्षणी टॉड मर्फीने त्याला एलबीडब्ल्यू केले.
3RD Test. WICKET! 33.2: Mohammed Siraj 0(4) Run Out Travis Head, India 109 all out https://t.co/xymbrIdggs #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) March 1, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 01, 2023 01:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

