टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज विशाखापट्टणम येथील डॉ वायएस राजशेखर रेड्डी ACA VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 179 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 57 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरियसने दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 180 धावा करायच्या आहेत.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)