India vs Bangladesh, 1st Test Day 3 Stumps Scorecard: पहिल्या कसोटीचा तिसरा दिवस खराब प्रकाशामुळे थांबवण्यात आला, भारताला जिंकण्यासाठी 6 विकेटची गरज
अश्विनने बांगलादेशला चार धक्के दिले असून सध्या बांगलादेशला जिंकण्यासाठी 350 पेक्षा जास्ता धावांची गरज असून भारताला विजयासाठी 6 विकेटची आवश्यकता आहे.
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 23 षटकांत तीन गडी गमावून 81 धावा केल्या होत्या. दरम्यान, तिसऱ्या दिवशी भारताने दुसरा डाव चार विकेट गमावून 287 धावांवर घोषित केला आहे. तिसऱ्या दिवशी बांगलादेशचा दुसरा डाव संकटात सापडला आहे. खराब प्रकाशमाना मुळे आजचा दिवस थांबवला तेव्हा बांगलादेशची धावसंख्या 4 बाद 158 धावा केल्या होत्या.
पाहा पोस्ट -
Bad light brings an end to the day's play.
Bangladesh 158/4, need 357 runs more.
See you tomorrow for Day 4 action 👋
Scorecard - https://t.co/jV4wK7BgV2#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/7JWYRHXQuY
— BCCI (@BCCI) September 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2024 04:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

