IND vs BAN 2nd Test Day 3: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताची धावसंख्या 45/4, भारताला विजयासाठी 100 धावांची गरज
भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत चार विकेट गमावत 45 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी 100 धावांची गरज आहे.
IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी आणि अंतिम कसोटी ढाका येथे खेळली जात आहे. या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात 227 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 314 धावा केल्या. बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात 231 धावा करू शकला आणि भारतासमोर 145 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत चार विकेट गमावत 45 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी 100 धावांची गरज आहे, तर बांगलादेश विजयापासून सहा विकेट दूर आहे.
2ND Test. 22.6: Taijul Islam to Axar Patel 4 runs, India 45/4 https://t.co/CrrjGfXPgL #BANvIND
— BCCI (@BCCI) December 24, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 24, 2022 04:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

