India Losses To England: या 3 मोठ्या कारणांमुळे आज भारत हरला, ब्रिटीशांचा कहर, विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले
पहिल्या उपांत्य फेरीत झीलंड. भारताने प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 24 चेंडू राखून एकही विकेट न गमावता सामना जिंकला.
T20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताचा (IND vs ENG) 10 गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, जिथे त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत झीलंड. भारताने प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 24 चेंडू राखून एकही विकेट न गमावता सामना जिंकला. संपूर्ण सामन्यात भारतीय संघ लयीत दिसला नाही. भारतीय संघाच्या पराभवाची 3 कारणे महत्वाची ठरली ते म्हणजे भारतीय सलामीची जोडी,आदिल रशीद मधल्या षटकात भारताविरुद्ध केलेली जबरदस्त गोलंदाजी आणि भारतीय गोलंदाजाची खराब कामगिरी.
3 Reasons Why India Lost
Opening Pair Failed Again
Adil Rashid Bowling In Middle Overs
Indian Bowling#INDvsENG
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) November 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 10, 2022 04:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

