State Government Decision- कोविड काळात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य भरतीवेळी गुणांकन कार्यपद्धती ठरवणार- राज्य सरकारचा निर्णय
कोविड महामारिच्या संकट काळात ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवा देऊन नागरिकांचे प्राण वाचवले अशा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागाच्या पद भरतीसाठी गुणांकन कार्यपद्धती ठरविण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
कोविड महामारिच्या संकट काळात ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवा देऊन नागरिकांचे प्राण वाचवले अशा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागाच्या पद भरतीसाठी गुणांकन कार्यपद्धती ठरविण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोविड संकट काळात कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय सहायक, आशा, अंगणवाडी विविध पद भरतीच्या वेळी त्यांच्यासाठी वेगळी गुणांकण कार्यपद्धती ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागने दिली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे महत्त्वाचे निर्णय...
कोविड काळात सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य भरतीसाठी गुणांकन कार्यपद्धती ठरविणार#corona #COVID19 #healthworkers #healthvacancies #stategovt @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @TanajiSawant4MH pic.twitter.com/H4iRl2XirY
— Maha Arogya IEC Bureau (@MahaHealthIEC) January 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 17, 2023 02:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

