देशातील कोणत्याही विमानतळाचे नाव देण्याची प्रक्रिया असते आणि त्यानुसार प्रस्ताव पाठवावा लागतो. विधानसभेत हा ठराव संमत करण्याची परंपरा आहे. परंतु आजपर्यंत मुंबई विमानतळाचे नाव बाळ ठाकरे यांच्या नावावर करण्याचा प्रस्ताव त्यांच्याकडून पाठवण्यात आलेला नाही, असे ज्योतिरादित्य सिंधियांनी सांगितले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)