Maharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता

मदत व पुनर्वसन विभागाने आज दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 2,30,000 नागरिकांना पूरग्रस्त भागातून हलविण्यात आले आहे.

Maharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता
Maharashtra Floods | (Photo Credits: ANI/File)

मदत व पुनर्वसन विभागाने आज दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 2,30,000  नागरिकांना पूरग्रस्त भागातून हलविण्यात आले आहे. एकूण 149 जणांचा मृत्यू झाला असून 3,248 प्राणी मरण पावले आहेत. तर 50 नागरिक जखमी झाले असून 100 जण अद्याप बेपत्ता आहेत. तब्बल 875 गावांना पुराचा तडाखा बसला आहे, अशी माहिती महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2021 10:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).