Maharashtra Cabinet Decision: राज्यात 15 ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा होणार भारताच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव; मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतले काही महत्वाचे निर्णय

आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली

Maharashtra Cabinet Decision: राज्यात 15 ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा होणार भारताच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव; मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतले काही महत्वाचे निर्णय
Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: | Archived, edited, symbolic images)

आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीमध्ये पुढील काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले-

 

  • नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-1) आणि मुद्रांक निरीक्षक गट ब (अराजपत्रित) ही पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षेत.
  • अमरावती जिल्ह्यातील राजूरा लघू पाठबंधारे प्रकल्पास 193.81 कोटींची सुधारित मान्यता देण्यात आली
  • अनाथांना एक टक्का आरक्षण लागू केले जाणार
  • नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह ही केंद्र पुरस्कृत सुधारित योजना राज्यात राबवली जाणार
  • भारताच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव राज्यात 15 ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा केला जाणार

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 11, 2021 07:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).