Maharashtra Flood Relief: महाराष्ट्रात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 11,500 रूपये कोटींचं पॅकेज राज्य मंत्रिमंडळाकडून मंजूर
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी आज मंत्रिमंडळामध्ये मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत प्रति कुटुंब ते दुकानदारांसाठी वेगवेगळ्या निकषांवर वेगावेगळ्या आर्थिक स्वरूपात जाहीर करण्यात आली आहे.
Maharashtra Flood Relief: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्रात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज राज्य कॅबिनेटकडून 11,500 रूपये कोटींचं पॅकेज मंजूर झाले आहे. प्रतिकुटुंब 10हजार रुपये तातडीची मदत, दुकानदारांसाठी 50 हजार रुपये आणि टपरी धारकांसाठी 10 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पूर्ण घर पडलं असल्यास 1 लाख 50 हजार रुपये, 50 टक्के घराचं नुकसान झालं असल्यास 50 हजार रुपये आणि 25 टक्के नुकसान झालेल्या घरासाठी 25 टक्के तर अंशत: नुकसान झालेल्या घरासाठी किमान 15 हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
The state cabinet today approved an expenditure of Rs 11,500 crores for emergency relief, repairs and other long-term measures for flood damage in the state due to recent heavy rains: Maharashtra Chief Minister's Office (CMO)
— ANI (@ANI) August 3, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2021 03:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

