राज्यपाल Bhagat Singh Koshyari लवकरच होऊ शकतात पदमुक्त; PM Narendra Modi यांना लिहिले पत्र
लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पदमुक्त होऊ शकतात. त्यांनी आज सांगितले की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आपल्या अनेक विवादित वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. विरोधकांनीही त्यांच्यावर अनेकवेळा पक्षपाती असल्याचा आरोप केला आहे. याआधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी एक विधान केले जे चर्चेत होते. ते म्हणाले होते की, 'राज्यपाल होण्यात आनंद नाही, या पदावर असण्याचे दु:खच आहे. आता माहिती मिळत आहे की, लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पदमुक्त होऊ शकतात. त्यांनी आज सांगितले की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी, 'आपल्याला सर्व राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त व्हायचे आहे', असे पंतप्रधानांना कळवले आहे.
?#BREAKING | Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari says "I conveyed to PM my desire to be discharged of all political responsibilities"https://t.co/SUI7KVIkVn pic.twitter.com/rlfS1jSVvO
— NDTV (@ndtv) January 23, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 23, 2023 04:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

