महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे सरकारला सोमवारी विधानसभेत बहुमत मिळाले असून, मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिल्यांदाच विधानसभेच्या सदस्यांना संबोधित केले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले की, भाजप सरकार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी आज येथे भाषण करत आहे यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. यावेळी महाराष्ट्राचा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा निर्धार केला.
The Chief Minister, Shri @mieknathshinde in Vidhan Sabha today:
Determination to make Maharashtra’s farmer free from suicide.
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) July 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)