राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या मुंबई बद्दलच्या वक्तव्याची भाजपा आमदार नितेश राणे यांनी पाठराखण केली असली तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोश्यारींच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या उभारणीत, विकासात आणि जडणघडणीत मराठी माणसाचे श्रेय सर्वाधिक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)