3000 New Trains in Next 5 Years: 5 वर्षात रेल्वे तीन हजार नवीन गाड्या सुरू करणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

वैष्णव म्हणाले की प्रवासाचा वेळ कमी करणे हे रेल्वेचे आणखी एक लक्ष्य आहे, ज्यासाठी मंत्रालय ट्रेनचा वेग सुधारण्यासाठी आणि रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी काम करत आहे.

3000 New Trains in Next 5 Years: 5 वर्षात रेल्वे तीन हजार नवीन गाड्या सुरू करणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

रेल्वेची सध्याची प्रवासी क्षमता 800 कोटींवरून एक हजार कोटींपर्यंत वाढवण्यासाठी येत्या चार-पाच वर्षांत तीन हजार नवीन गाड्या सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहोत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या 69 हजार नवे डबे उपलब्ध असून दरवर्षी रेल्वे सुमारे पाच हजार नवीन डबे बनवत आहे. वैष्णव म्हणाले की प्रवासाचा वेळ कमी करणे हे रेल्वेचे आणखी एक लक्ष्य आहे, ज्यासाठी मंत्रालय ट्रेनचा वेग सुधारण्यासाठी आणि रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी काम करत आहे.  (हेही वाचा - Bhopal Shocker: धक्कादायक! IPS शालिनी दीक्षित यांच्या मुलीचा नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू, चौकशी सुरु)

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 17, 2023 01:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).