26/11 Mumbai Attack: 26/11 म्हणजे मानवतेच्या शत्रूंनी भारतावर केलेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, दरम्यान प्राण गमावलेल्याच्या स्मृतीत पंतप्रधान मोदी भावूक
पंतप्रधान मोदी म्हणाले जेव्हा भारत आपल्या संविधानाचा आणि नागरिकांच्या हक्कांचा उत्सव साजरा करत होता, तेव्हा मानवतेच्या शत्रूंनी भारतावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.
आज भारताचा संविधान दिन. या निमित्त राजधानी दिल्लीत देशाचे पंतप्रधान यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी १४ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या आठवणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. पंतप्रधान मोदी म्हणाले जेव्हा भारत आपल्या संविधानाचा आणि नागरिकांच्या हक्कांचा उत्सव साजरा करत होता, तेव्हा मानवतेच्या शत्रूंनी भारतावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.
Today is also the anniversary of #MumbaiTerrorAttack. 14 yrs back, when India was celebrating its Constitution & citizens' rights, enemies of humanity carried out biggest terror attack on India. I pay tribute to those who lost their lives in the attack: PM on #ConstitutionDay2022 pic.twitter.com/VfTMEMXccg
— ANI (@ANI) November 26, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 26, 2022 12:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

