IPL 2022, MI vs RR: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 5 गडी राखून पराभव केला आणि सलग 8 सामने गमावल्यानंतर आयपीएलच्या (IPL) 15 व्या हंगामात पहिला विजय नोंदवला. सामन्यानंतरच्या सादरीकरणात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील संघाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि म्हटले की, “खरी क्षमता विशेषतः चेंडूने आज बाहेर आली.” यासह मुंबईने यावर्षी 9 सामन्यानंतर आपल्या विजयाचे खाते उघडले तर राजस्थानकडून गेल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)