सध्या महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग आणि जोरदार पाऊस यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळी वाढ झाली आहे. वाळवा येथील ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीच्या पुलावर पाणी आले असून, सांगली कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे. ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)