Sanjay Raut On Balasore Train Tragedy: माधवराव सिंधिया आणि लाल बहादूर शास्त्री यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला, ही सरकार आणि रेल्वेमंत्र्यांची जबाबदारी नाही का? संजय राऊत यांचा सवाल

माधवराव सिंधिया आणि लाल बहादूर शास्त्री यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. ही सरकार आणि रेल्वेमंत्र्यांची जबाबदारी नाही का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी बालासोर ट्रेन अपघातावर प्रतिक्रिया देताना केला आहे.

Sanjay Raut On Balasore Train Tragedy: माधवराव सिंधिया आणि लाल बहादूर शास्त्री यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला, ही सरकार आणि रेल्वेमंत्र्यांची जबाबदारी नाही का? संजय राऊत यांचा सवाल
Sanjay Raut | (PC - ANI)

Sanjay Raut On Balasore Train Tragedy: अहो सरकार 'कवच' बद्दल बोलले पण ते तिथे नाही. ते फक्त खोटे आश्वासन देतात. माधवराव सिंधिया आणि लाल बहादूर शास्त्री यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. ही सरकार आणि रेल्वेमंत्र्यांची जबाबदारी नाही का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी बालासोर ट्रेन अपघातावर प्रतिक्रिया देताना  केला आहे. (हेही वाचा - Odisha Train Accident: ओडिशातील अपघाताच्या 51 तासानंतर रेल्वेसेवा पुर्ववत, रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात)

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2023 10:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).