महाराष्ट्रात सध्या पावसाचं आगमन झालं आहे. सर्वदूर मान्सून पूर्व सरींमध्येही वीजांचा कडकडाट पहायला मिळत आहे. काही ठिकाणी वीजा कोसळल्याने लोकांचा मृत्यू झाला आहे. या वीज कोसळण्याच्या घटनांमुळे त्याबद्दल काही समज-गैर समज निर्माण झालेले आहेत. त्यावर आता भारतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कडून खुलासा करत नागरिकांनी वीज कोसळत असताना नेमकं काय करावं ज्यामुळे ते सुरक्षित राहू शकतात याची माहिती जारी केली आहे. यामध्ये नागरिकांना सुरक्षित कसं रहावं यासाठी काय कराल आणि काय टाळाल? याची माहिती देण्यात आली आहे. Maharashtra Rain Update on 28 May: महाराष्ट्रात आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता; तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या आजचे हवामान. 

वीजांच्या कडकडाटात कसं रहाल सुरक्षित?

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)