मालाडजवळील Erangal Beach जवळ मच्छिमार समाजाचे स्मशानभूमी पाडल्याप्रकरणी Bombay High Court कडून  मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आला आहे. त्यांची बाजू ऐकून न घेता ही कारवाई करण्यात आल्याने हा निर्णय घेतल्याने कोर्टाने कारवाई केली आहे. 19 सप्टेंबरला जिल्हाधिकार्‍ण्याचेकोयांना कोर्टात उपस्थित राहण्याचे कोर्टाचे आदेश आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)