Amit Thackeray Writes Letter to PM Narendra Modi: युद्धविरामा दरम्यान सैनिकांचं बलिदान, शौर्यगाथा सांगण्याऐवजी 'विजय यात्रा' मनाला वेदनादायी; अमित ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र

भारत-पाकिस्तान युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष करणं मनाला वेदना देणारं असल्याची भावना व्यक्त करणारं पत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी पीएम नरेंद्र मोदींना उद्देशून लिहलं आहे.

Amit Thackeray Writes Letter to PM Narendra Modi: युद्धविरामा दरम्यान सैनिकांचं बलिदान, शौर्यगाथा सांगण्याऐवजी 'विजय यात्रा' मनाला वेदनादायी; अमित ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र
Amit Thackeray With PM Modi | X @AmitThackeray

भारत-पाकिस्तान युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष करणं मनाला वेदना देणारं असल्याची भावना व्यक्त करणारं पत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी पीएम नरेंद्र मोदींना उद्देशून लिहलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. पण पाकिस्तानचा इतिहास पाहता त्यांनी अशा शस्त्रसंधी दरम्यान दगाफटका केला आहे त्यामुळे आता ही वेळ सजग राहण्याची आहे. या काळात सैनिकांच्या शौर्यगाथा, बलिदान यांची माहिती देण्याऐवजी 'विजय यात्रा' काढणं मनाला त्रास देणारे आहे असे अमित ठाकरेंनी पत्रात नमूद केले आहे. आपण भावनांची योग्य  दखल घ्याल असंही त्यांनी म्हटलं आहे.

अमित ठाकरे यांचं पीएम नरेंद्र मोदी यांना पत्र

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 19, 2025 12:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).