Mahad Satyagraha Day: महाड येथील चवदार तळ्यावर पिण्याच्या पाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहाला 94 वर्ष पूर्ण
20 मार्च 1927 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पिण्याच्या पाण्यासाठी महाड येथील चवदार तळे येथे सत्याग्रह केला होता. त्यास आज 94 वर्ष पूर्ण होत आहेत.
20 मार्च 1927 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पिण्याच्या पाण्यासाठी महाड येथील चवदार तळे येथे सत्याग्रह केला होता. त्यास आज 94 वर्ष पूर्ण होत आहेत. "आम्हाला असमानतेवर आधारित अमानवीय जातीचा समाज संपवायचा आहे आणि स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाच्या जोरावर समाजाची पुनर्रचना करायची आहे. हे आमचे ध्येय आहे," असे डॉ. आंबेडकर म्हणाले होते.
"We want to end the old inhuman caste society based on inequality & reconstruct the world, reconstruct society on the basis of Liberty, Equality & Fraternity. This is our goal.." Dr #BabaSahebAmbedkar #MahadSatyagraha #MahadSatyagrahaDay pic.twitter.com/xAL5QV8g6Z
— Dayanand Kamble (@dayakamPR) March 20, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2021 09:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

