Maharashtra Political Crisis: राज्यसभा आणि एमएलसी निवडणुकीत भाजपला ज्या प्रकारे मते मिळाली त्यावरून माविआ नाराज - केंद्रीय मंत्री भागवत कराड
ते म्हणाले काही आमदार सुरतला आल्याचे मला सकाळी समजले. मी त्यांच्यापैकी कोणालाही भेटलो नाही पण राज्यसभा आणि एमएलसी निवडणुकीत भाजपला ज्या प्रकारे मते मिळाली त्यावरून महाविकास आघाडीचे आमदार नाराज असल्याचे दिसून येते.
विधानपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली आहे. यावर केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले काही आमदार सुरतला आल्याचे मला सकाळी समजले. मी त्यांच्यापैकी कोणालाही भेटलो नाही पण राज्यसभा आणि एमएलसी निवडणुकीत भाजपला ज्या प्रकारे मते मिळाली त्यावरून महाविकास आघाडीचे आमदार नाराज असल्याचे दिसून येते.
Tweet
Gandhinagar | I came to know in the morning that some MLAs have come to Surat. I've not met any of them but the way BJP got votes in Rajya Sabha and MLC polls shows that MLAs (of Maha Vikas Aghadi) are upset: Union Minister Bhagwat Karad on Maharashtra political situation pic.twitter.com/3OWIL1Nuwc
— ANI (@ANI) June 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2022 05:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

