विधानपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली आहे. यावर केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले काही आमदार सुरतला आल्याचे मला सकाळी समजले. मी त्यांच्यापैकी कोणालाही भेटलो नाही पण राज्यसभा आणि एमएलसी निवडणुकीत भाजपला ज्या प्रकारे मते मिळाली त्यावरून महाविकास आघाडीचे आमदार  नाराज असल्याचे दिसून येते.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)