Tokyo Olympics 2020: यावेळी ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक खेळाडूंनी कठीण टक्कर दिली आहे म्हणत पंतप्रधानांनी वाढवलं खेळाडूंचे मनोबल, ट्विट करत व्यक्त केल्या भावना
यावेळी भारतातील सर्वाधिक खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरले आहेत. हे 100 वर्षांच्या सर्वात मोठ्या आपत्तीशी लढताना केले गेले आहे. असे अनेक खेळ आहेत. ज्यात भारतीय खेळाडू प्रथमच पात्र ठरले आहेत. केवळ पात्र नाही तर कठीण टक्करही त्यांनी दिली आहे. अशा प्रकारचे पंतप्रधानांना ट्विट करत खेळाडूंचे मनोबल वाढवले आहे.
इस बार ओलंपिक्स में भारत के अब तक के सबसे अधिक खिलाड़ियों ने क्वालीफाई किया है।
याद रहे ये 100 साल की सबसे बड़ी आपदा से जूझते हुए किया है।
कई तो ऐसे खेल हैं जिनमें हमने पहली बार क्वालीफाई किया है।
सिर्फ क्वालीफाई ही नहीं किया बल्कि कड़ी टक्कर भी दे रहे हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 3, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2021 01:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

