भारतातील सायबर हल्ल्यां (Cyberattack)चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत भारतात तबल 4 लाख 36 हजारांहून अधिक सायबर हल्ले झाले आहेत. अजूनही PNB ची घटना ताजी आहे. असे असताना सायबर हल्ल्याद्वारे मुंबईमधील एका व्यवसायिकाला तब्बल 1.86 रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना घडली आहे. आश्चर्य वाटेल मात्र चोरट्यांनी हे कृत्य केले आहे मिस कॉलच्या आधारे. याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर आता पोलीस या गोष्टीचा शोध घेत आहेत.
मुंबईमधील माहीम येथे हे शहा नामक व्यावसायिक राहतात. 27–27 डिसेंबर या कालावधीमध्ये रात्री 11 ते 2 या दरम्यान त्यांच्या फोनवर 6 मिस कॉल आले. त्यातील एका नंबरचा कोड +44 असा होता. हा कोड इंग्लंडचा असल्याने सकाळी उठल्यावर त्यांनी त्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे सिम कार्ड चालत नसल्याचे (Deactivate) त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत चौकशी केली असता, त्पाण्यासोबत वाहणाऱ्या मांजरीच्या पिल्लाला जीवदान, पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ