आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी-2021 च्या कांस्यपदक सामन्यात भारताने पाकिस्तानवर 4-3 अशी मात करून अटीतटीच्या लढाईत जोरदार विजय मिळवला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताच्या सुमितने गोल करून टीम इंडियाला जोरदार पुनरागमन करून दिले. निर्णायक चौथ्या क्वार्टरमध्ये वरुण कुमार आणि आकाशदीप सिंग यांनी आणखी दोन गोल करून संघाला विजयाच्या नेले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)