टीम इंडियाने (Team India) 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वात पाकिस्तानला हरवून पहिले टी-20 विश्वचषक (T20 World Cup) जेतेपद काबीज केले होते. जोगिंदर शर्माच्या चेंडूवर एस श्रीसंतने  (S Sreesanth) पकडलेल्या कॅचच्या आठवणी अजूनही भारतीय चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. त्या फायनल सामन्यात बॅटने महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या रोहित शर्माने (Rohit Sharma) त्या विजयाच्या क्षणाची आठवण करून दिली आणि युवराजने तो झेल का पाहिला नाही यामागचे कारण स्पष्ट केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)