भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेचा दुसरा आणि अंतिम कसोटी सामना मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यावर पावसाचे संकट असून दिवसाच्या सुरुवातीला ढगाळ वातावरणामुळे टॉस टॉसला तब्बल 30 मिनीटं उशीर झाला आहे. तथापि सकाळी 9:30 वाजता खेळपट्टीची पाहणी होईल ज्यानंतर पंच दिवसाचा खेळ सुरु करण्यावर निर्णय घेतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)