IND vs ENG 2nd Test Day 5: टीम इंडियाने (Team India) इंग्लंडला (England) लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्यात विजयासाठी दिलेल्या 272 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात यजमान संघाने दोन्ही सलामी फलंदाजांना माघारी परतले आहेत. इंग्लंडने अवघ्या एका धावेवर दोन विकेट्स गमावल्या आहेत. इंग्लंड विजयापासून 271 धावा दूर आहे तर भारताला आणखी 8 विकेट्सची गरज आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)