सोशल मीडियावर प्रामुख्याने WhatsApp मेसेज द्वारे करण्यात येतअसलेला एक दावा सपशेल खोटा असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. सोशल मीडियावरील दाव्यात सांगितले जात आहे की, केंद्र सरकार द्वारा फ्री मोबाईल रिचार्ज योजनेच्या माध्यमातून २८ दिवसांसाठी रिचार्ज अगदी मोफत केला जात आहे. परंतू, पीआयबीने यातील तथ्य पुढे आणले आहे. पीआयबीने म्हटले आहे की, केंद्र सरकारकडून अशी कोणत्याही प्रकारची योजना राबवली जात नाही. त्यामुळे सोशल मीडियात केला जाणारा दावा निकालस खोटा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)