महिला आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेतील 13व्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 13 धावांनी (IND vs PAK) पराभव केला. या स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानशी सामना करण्यापूर्वी एकही सामना हरला नव्हता. प्रथम फलंदाजी करताना निदा दारच्या नाबाद अर्धशतकानंतरही पाकिस्तान महिला आशिया चषक टी-20 सामन्यात भारताविरुद्ध 6 बाद 137 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात भारतीय संघ 19.4 षटकांत सर्व विकेट्स गमावून केवळ 124 धावा करू शकला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)