टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामन्याला सुरवात झाली आहे. हा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंका एकमेकांशी भिडणार आहेत. भारताने प्रथम नाणेफेक जिंकुन फंलदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान भारताला पहिल्या षटकात पहिला धक्का बसला आहे. ईशान किशन एक धावा करुन बाद झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)