भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव डळमळीत होताना दिसत होता. भारताने आतापर्यंत 4 विकेट गमावल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला विराट कोहलीची मोठी विकेट मिळाली आहे. कोहलीने 63 चेंडूत 54 धावा केल्या. 28.3 षटकांत भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 148 धावा आहे. विराट कोहली आऊट होताच स्टेडियममध्ये शांतता पसरली होती. 1 लाख 30 हजारांचा जमाव पूर्णपणे शांत झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)