राजस्थानमध्ये भीषण रस्ता अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही बातमी समजताच मृतांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. अपघाताबाबत चुरूचे सादुलपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी, सादुलपूर सुभाष चंद्रा यांनी माध्यमांना सांगितले की, दुपारी दीडच्या सुमारास ट्रक आणि पिकअपची भीषण टक्कर झाली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये 2 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)