आज महाराष्ट्र शासनाने कोविड-19 साखळी तोडण्यासाठी अधिसूचना जारी केल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपण सर्वांनीच याचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ते म्हणतात, जितक्या व्यवस्थितपणे आपण हे निर्बंध पाळू, तितक्या लवकर आपण ही साखळी तोडून सामान्य स्थितीत परत जाऊ.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)