IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा पाचवा सामना दुबई क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात नाणेफेक हरताच भारताने आपल्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम केला. खरं तर, भारत आता सलग सर्वाधिक वेळा टॉस हरणारा देश बनला आहे, जिथे त्याने 12व्यांदा टॉस गमावला आहे. यापूर्वी हा विक्रम नेदरलँड्सच्या नावावर होता, ज्यानी मार्च २०११ ते ऑगस्ट 2013 दरम्यान सलग 11 वेळा नाणेफेक गमावली होती.
Rohit Sharma lost 12 consecutive toss in a row 😭😭 pic.twitter.com/btEvjwxikO
— ` (@ProteinKohli) February 23, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)