महाराष्ट्रात मागील काही दिवस पाऊस, वारा झाल्यानंतर आता पुन्हा स्थिती सामान्य होत आहे. कोकणामध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.  दरम्यान होळीच्या दिवसात झालेल्या राज्यातील पावसामुळे महाराष्ट्राच्या काही भागात शेतकर्‍यांचं रब्बी हंगामातील पिक भूईसपाट झालं आहे. 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)