Maharashtra Govt: छत्रपती संभाजी नगर नव्हे, नामांतर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत औरंगाबादच; अधिकाऱ्यांना सूचना
जोपर्यंत नामांतर प्रकरणाबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तावेजांवर बदलू नका, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारने (Maharashra Govt) औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नाव बदलून आता छत्रपती संभाजीमहाराज नगर असे केले आहे. पंरतू सध्या नाव बदलण्याची प्रक्रिया सुरु असून अद्याप नाव बदलले गेले नाही. जोपर्यंत नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत औरंगाबादचे नवीन नाव न वापरण्याची सूचना अधिकाऱ्यांना करणार असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दिली आहे. जोपर्यंत नामांतर प्रकरणाबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तावेजांवर बदलू नका, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे.
पहा ट्विट -
Will Instruct Authorities Not To Use New Name For Aurangabad Till Name Change Process Is Complete: Maha Govt To Bombay High Court @AmishaShriv #Aurangabad #BombayHighCourt https://t.co/DhMXLBmsxx
— Live Law (@LiveLawIndia) April 25, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 25, 2023 09:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

