दोन विषयात नापास झाल्याने बारावीच्या विद्यार्थिनीने नाल्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दिल्लीत घडली आहे. या विद्यार्थिनीने सुसाईड नोट लिहून घर सोडले होते आणि 12 मे पासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी पीएस अमन विहार पोलीस ठाण्यात केली होती. 14 मे रोजी तिचा मृतदेह नाल्यात अर्धा बुडालेला आढळून आला. कलम 174 अंतर्गत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे पुढील चौकशी सुरू असल्याचे दिल्ली पोलीसांनी सांगितले.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)