Close
Advertisement
 
शनिवार, एप्रिल 12, 2025
ताज्या बातम्या
8 minutes ago

Maharashtra Lockdown: राज्यात निर्बंधांच्या कालवधीमध्ये 15 दिवसांची वाढ; राजेश टोपे यांचे संकेत

Videos Abdul Kadir | Apr 29, 2021 11:58 AM IST
A+
A-

राज्यातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 1 मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या कालावधीत आता 15 दिवसांनी वाढ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जाणून घ्या आरोग्यमंत्री याबद्दल अजून काय म्हणाले.

RELATED VIDEOS