IND vs ENG 3rd Test: टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी (IND vs ENG 3rd Test) राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज दुसऱ्या दिवसाचा खेळाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 86 षटकात 5 गडी गमावून 326 धावा केल्या होत्या. याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाच्या लंचब्रेक पर्यंत सात विकेट गमवून 388 धावा फळकावर लावल्या आहेत. तर अश्विन-जुरेलची अर्धशतकी भागीदारी झाली आहे. याआधी जडेजा 112 धावा करून बाद झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)