मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. आता ते पत्रकार परिषद घेत आहेत. इथे पाहा कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे;

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)