शनिवार, सप्टेंबर 05, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Panvel Shocker: स्कूल व्हॅनमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलीचा विनयभंग; चालकाला अटक | राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 लेकरांसह 100 फूट खोल दरीत उडी; नळदुर्ग किल्ल्यावरील घटना | नाशिक, 4 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन, कुंभमेळा हॅकॅथॉन, DMIC मध्ये नाशिकचा समावेश & नंदुरबारमधील पावसाची तूट |

P Chidambaram नी केली भाजप सरकारवर जोरदार टीका, भाजपला डेटा नसलेली एनडीएची सरकार म्हणाले

राष्ट्रीय Nitin Kurhe | Feb 09, 2022 03:22 PM IST
A+
A-

भारताचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे“आज व्यवसायात व्यत्यय पाहायला मिळत आहे,विज्ञान क्षेत्रात व्यत्यय पाहायला मिळत आहे, तंत्रज्ञान क्षेत्रात व्यत्यय पाहायला मिळत आहे,प्रत्येक कृतीत व्यत्यय येतो कारण व्यत्ययामुळे नाविन्य निर्माण होते आणि त्यातून बदल घडवून आणण्याची इच्छा निर्माण होते”

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel