Close
Advertisement
 
रविवार, एप्रिल 13, 2025
ताज्या बातम्या
35 minutes ago

Nana Patole: Amitabh Bachchan आणि Akshay Kumar यांचे सिनेमे आणि शुटिंग महाराष्ट्रात चालू देणार नाही

Videos Abdul Kadir | Feb 18, 2021 04:27 PM IST
A+
A-

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांचे सिनेमे आणि शुटिंग महाराष्ट्रात बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या वेळी ट्विटरच्या माध्यमातून सतत टीका करणारे अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार मोदी सरकारच्या काळात मात्र शांत असल्याची टीका त्यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

RELATED VIDEOS