बांग्लादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाने आधीच मालिका गमावली आहे. कर्णधार रोहित शर्मामुळे संघाला मोठा झटका बसला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ